साहित्य प्रकार

Saturday, November 27, 2010

माझी कविता

तेंव्हाची गोष्ट ....!
आभाळ खली आलं आणि मी नीला झालो तेंव्हाची गोष्ट .....

माझी कविता

नामंजूर 
नामंजूर होता सुर्याच्या वरस्दाराना  कजव्याचा चिमुठभर उजेड म्हणून ,
वतीशीच सूत जोडलं  आणि  दिवा होन्यधिच , 
आयुष्य वणवा होउन पटत गेलं.   

quote

हरवलेली स्वप्ने आणि हरवलेली माणसे कधीच परत येत नसतात.

                             ----------------रणजीत देसाई.