मुखवटय आड
हिजद्यांचे आपले बारे असते
त्यांना राजकारण नसते .
मग राजकारणात एवढे काय असते?
तिथे टोपिवाल्या कोल्ह्यांचे गाव असते,
उसाचे भेंड त्यांनी खायचे आणि ते ,
तुम्ही आम्ही निस्तरायाचे असते......................................!
No comments:
Post a Comment