साहित्य प्रकार

Tuesday, November 30, 2010

माझी कविता

मुखवटय  आड
हिजद्यांचे आपले बारे असते 
त्यांना राजकारण नसते   .
               मग राजकारणात एवढे काय  असते?
तिथे   टोपिवाल्या कोल्ह्यांचे गाव असते,
उसाचे  भेंड त्यांनी खायचे आणि ते ,
तुम्ही आम्ही निस्तरायाचे असते......................................! 

No comments:

Post a Comment